'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवर एक व्यक्ती नदीपात्रात बुडाल्याने बेपत्ता झालाय. ही दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीने त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय. ...
मराठी अभिनेत्री अदिती द्रविडही गेल्या वर्षी काश्मीर फिरायला गेली होती. आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथून परत आलेच नसते तर, असा विचारही करवत नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. ...