तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणूस ज्याची वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजाडला, अशा भावना मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत. ...
लोकप्रिय ठरलेला ‘द ट्रेटर्स’ या रिएलिटी शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या फिनालेमध्ये उर्फी जावेदने तिच्या शानदार खेळाने सगळ्यांची मने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली. ...