अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे. ...
Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले गेले. ...
माधवने 'सरस्वती' या मालिकेत त्याने साकारलेल्या कान्हा या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 'हमारी देवरानी', 'बीन बनुंगा घोडी चढुंगा' या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. ...
सहलीला गेलेल्या पाच मित्रांच्या बाबतीत अशी काही अनपेक्षित घटना घडते की, त्या घटनेची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. ...