आपल्या सर्वांसाठीच पाणी किती महत्वाची बाब आहे हे तर आपण जाणतोच. पाण्या आभीवी दुष्काळामध्ये काही जणांना आपला जीवही गमवावा लागला होता. आता अभिनेत्री माधुरी देसाईने पाण्याचा प्रश्न पुन्हा सर्वांसमोर मांडला आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करा असे तर अनेक कल ...
प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हा एक खास दिवस असतो. हा दिवस आपल्या जवळच्या माणसांसोबत साजरा व्हावा अशीदेखील प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपला वाढदिवस फॅमिली, मित्रमंडळीसोबत साजरा करत असतात. मात्र वाढदिवसा दिवशीदेखील कलाकार आपल्या कामातच व्यग्र असल्या ...
मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेली आहे यात शंकाच नाही. कारण बॉलिवूड कलाकारदोखील एकापाठोपाठ एक मराठी चित्रपटसृष्टीकडे पाउले टाकताना ... ...