२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वासमधून बालकलाकार अश्विन चितळे (Ashwin Chitale) घराघरात पोहचला. आता तो खूप मोठा झाला असून सिनेइंडस्ट्रीपासून दुरावला आहे. ...
'छावा' सिनेमातील आया रे तुफान गाणं मराठमोळा लेखत क्षितीज पटवर्धनने लिहिलंय. त्यानिमित्त क्षितीजने त्याच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत (kshitij patwardhan, chhaava) ...
मराठी अभिनेत्रीने प्रयागराज गाठलं आहे. प्रयागराजला गेल्यानंतर एअरपोर्टवरच तिची बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी भेट झाली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे. ...