Filmy Stories ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं. मुंबईमध्ये झालेल्या या ग्लॅमरस लग्नाची चर्चा जगभरात झाली होती. ...
बॉलिवूड माफियांनी सुशांतचे करिअर संपवले असे कंगना राणौतचे म्हणणे आहे. ...
राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधान व पोस्टमुळे चर्चेत येत असते. एकदा तर चक्क तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून खळबळ माजवली होती. ...
जबरदस्त... विद्युतची ही उपलब्धी वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान ...
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच शंकुतला देवी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती वेगवेगळ्या पाच लूकमध्ये दिसणार आहे. ...
कालपरवा एका मुलाखतीत कंगनाने बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला. ...
बॉलीवुडचा दबंग खान सलमानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा सगळ्यांनीच पाहिला असेल. या सिनेमातील भाईजान सा-यांनाच भावला होता. ...
वादांचे कारण ठरले सेलिब्रिटींचे हे फोटो ...
अंकिता व विकीने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे मानले जात आहे. ...