मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं अखेर पूर्ण झालं आहे. ...
‘दृष्ट्यम’ सिनेमातल्या सस्पेंसमुळे या सिनेमाने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती.सिनेमाची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा सिनेमा हिट ठरला होता. ...
१९८८ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून आमिर आणि जुही चावला झळकले होते. या सिनेमातील भूमिकेने या दोन्ही कलाकारांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. ही जोडी रसिकांच्या मनात घर करुन गेली. ...