जरांगे म्हणाले, "खरे तर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोकं मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसते. मान्य करायचा जय-पराजय." ...
Narendra Modi 3.0 : कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) मध्ये समाविष्ट असलेली गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र ही चारही महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते... ...