Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
होम
निवडणूक
Lok Sabha Election 2024
Mumbai-north-central-pc
News
News Mumbai North Central
मुंबई :
वडेट्टीवारांविरोधात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
Ujjwal Nikam vs Vijay Wadettiwar: शहीद हेमंत करकरे मृत्यूप्रकरणात वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले होते. ...
मुंबई :
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
Loksabha Election - मी काँग्रेस विचारधारेशी बांधील असून आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते लढा देतोय असं विधान करत काँग्रेस नेते नसीम खान यांनी पक्षावरील नाराजी दूर झाल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. ...
मुंबई :
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
यावेळी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ...
महाराष्ट्र :
अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार
मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. ...
मुंबई :
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
Ujjwal Nikam News: माझ्या विरोधात कोण उभे राहते, हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे नाही, असे सांगत प्रचाराची पुढील दिशा काय असेल, ते उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. ...
मुंबई :
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ...
मुंबई :
लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार!
वर्षा गायकवाड यांनी माजी खासदार प्रिया दत्त यांची निवासस्थानी भेट घेतली ...
महाराष्ट्र :
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
loksabha Election 2024 - मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीम खान नाराज झाले. खान यांना उमेदवारी न मिळण्याचं कारण उबाठा गट असल्याचं चर्चेत होते. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...
Next Page