Join us  

भारत वि. ऑस्ट्रेलिया - बंगळुरुतील चौथ्या वन-डेत हे झाले विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 9:55 PM

Open in App
1 / 5

बंगळुरुत झालेल्या चौथ्या सामन्यात हार्दिक पांड्यानं आपल्या वनडेतील 500 धावांचा पल्ला गाठला.

2 / 5

बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत मुंबईकर रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला. 65 धावांच्या खेळीत त्यानं पाच षटकार लगावले. दुसरा षटकार लगावताच ऑस्ट्रेलियाविरोधात वन-डेत त्यानं षटकारांच अर्धशतक पुर्ण केलं. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे

3 / 5

कर्णधार म्हणून खेळताना कोहलीनं 36 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार केला. ए.बी. डीव्हिलियर्स (41), क्लार्क (47), धोनी/मॉर्गन (48), गांगुली/इंझमाम (49) आणि व्ही. रिचर्डस् (50) यांच्या नावावर हा विक्रम होता.

4 / 5

बंगळुरुत ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात त्यानं आपल्या वन-डे कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत. कांगारुंचा कर्णधार स्मीथला बाद करताच त्याच्या नावार हा विक्रम झाला. वन-डेमध्ये 100 बळी घेणारा तो भारताचा 18 वा गोलंदाज आहे.

5 / 5

बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाविराट कोहलीहार्दिक पांड्या