मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान कर्णधार झाले. यात कपिल देव, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ही नावं आघाडीवर आहेत. या तिघांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले आणि त्याचे श्रेयही त्यांना मिळाले. मात्र, गौतम गंभीरला नेतृत्वकौशल्याची पोचपावती मिळाली नाही. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी दुर्लक्षित राहिली. भारताच्या या सलामीवीराने मंगळवारी अचानक निवृत्ती जाहीर केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'केपेबल कॅप्टन'; दमदार कर्णधार होता गंभीर, वाचा ही यशस्वी कामगिरी
'केपेबल कॅप्टन'; दमदार कर्णधार होता गंभीर, वाचा ही यशस्वी कामगिरी
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान कर्णधार झाले. यात कपिल देव, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ही नावं आघाडीवर आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:32 IST
'केपेबल कॅप्टन'; दमदार कर्णधार होता गंभीर, वाचा ही यशस्वी कामगिरी
ठळक मुद्देभारताच्या महान कर्णधारांत कपिल देव, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ही नावं आघाडीवरकर्णधार म्हणून गौतम गंभीरनेही आपला दबदबा सिद्ध केला आहे