Join us

Asia Cup 2018 : विराट कोहलीची बांगलादेशला शाबासकी; टीम इंडियाच्या खेळाबद्दल म्हणाला....

अंतिम फेरीचा सामना पाहिल्यावर कोहलीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने बांगलादेशचे कौतुक केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:01 IST

Open in App
ठळक मुद्देभारताने आशिया चषकाला गवसणी घातली असली तर विराट कोहलीने मात्र बांगलादेशच्या संघाला शाबासकी दिली आहे.

दुबई, आशिया चषक 2018  : भारताने आशिया चषकाला गवसणी घातली असली तर विराट कोहलीने मात्र बांगलादेशच्या संघाला शाबासकी दिली आहे. अंतिम फेरीचा सामना पाहिल्यावर कोहलीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने बांगलादेशचे कौतुक केले आहे.

हे पाहा विराट कोहलीचे ट्विट

कोहलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " बांगलादेशच्या संघाचे अभिनंदन. कारण त्यांनी भारताला कडवी झुंज दिली. "

टॅग्स :विराट कोहलीआशिया चषकभारतबांगलादेश