सक्षम सरकार आणण्यासाठी, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन बारणे यांनी केले. गेल्या पाच वर्षांत पनवेल व उरण परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसेवेची कामे करण्यात आली आहेत. ...
शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे. ...