रामायणातील लक्ष्मण म्हणजेच अभिनेते सुनील लहरी यांनी सांगितले की, रामानंद सागर यांनी शूटिंगदरम्यान कट बोलत नाही तोपर्यंत नदीत होडी चालवत रहायला सांगितले होते. त्यांचा आवाज न आल्यामुळे आम्ही खूप पुढे निघून गेलो होतो. ...
एरव्ही ज्याच्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सची चर्चा होते त्या राम गोपाल वर्माच्या 'क्लायमॅक्स' चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. ...
लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले आहे. आता आणखीन काही काळ मी वाट बघू शकत नाही. लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्याचा तर प्रश्नच नाही. माझा असा अवतार आता मला पहावत नाही.असे अर्जुन गॅब्रिएलाशही बोलताना दिसत आहे. ...