भाजपने कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली असली तरी सद्य:स्थितीत भाजपच कॉँग्रेसयुक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १५० पैकी ७० उमेदवार हे आयात केलेले आहेत. त्यामुळेच भाजपकडून खरोखरच पार्टी विथ डिफरन्स ही संकल्पना राबविली जात असल्याचा टोला रा ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर कारवाई करीत एका कारमधून तब्बल ५ लाख ६९ हजार ६६० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करून कार जप्त केली आहे. ...
निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले असून, गुरुवारपर्यंत उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची आकडेवारी पाहता निवडणूक खर्चात उमेदवारांनी जेमतेम ६ लाखांपर्यंत मजल मारली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होऊन गेल्या बारा ...
कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्य ...
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला ...
मतदार राजा जागा होत नसल्याने सत्ताधिकाऱ्यांना कुणी प्रश्नच विचारत नसल्याने सत्तेवर कुणाचाही अंकुश नसल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...
मतदार स्लिपा वाटप करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या कालावधीत कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेने दिल्याने शाळांच्या परीक्षांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शिक्षकांना शाळांमधील परीक्षा आटो ...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही ...