Join us  

U19WorldCupFinal: भारताला चार वेळा विश्वचषक जिंकून देणारे चार कर्णधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 3:43 PM

Open in App
1 / 4

मोहम्मद कैफच्या नेतृत्वात भारताने 2000 मध्ये पहिल्यांदाच अंडर-19 च्या वर्ल्डकपवर नाव कोरले होते.

2 / 4

2008 मध्ये विराट कोहलीने दुसऱ्यांदा भारताला विश्व विजयाची चव चाखायला लावली होती.

3 / 4

2012 दिल्लीकर उन्मुक्त चंदने भारताला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून दिले.

4 / 4

आज (ता. 3 फेब्रुवारी 2018) मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.

टॅग्स :19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतभारतीय क्रिकेट संघक्रिकेटविराट कोहलीपृथ्वी शॉ