विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात राडा: २०१३ च्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन हुल यांच्यात मैदानात वाद झाला. तेव्हा कोहली आरसीबीचा कर्णधार होता आणि गंभीर केकेआरचा कर्णधार होता. एका सामन्यादरम्यान कोहली बाद झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये जात असताना गंभीरने काहीतरी म्हणाला होता, ज्यामुळे विराट कोहली भडकला. विराट कोहली आणि गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले. परंतु, पंचांनी वेळेत मध्यस्ती केली आणि दोघांमधील वाद मिटवला.