Join us  

रोहित चमकला! भारत जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 11:39 PM

Open in App
1 / 6

इंदूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने फटकावलेल्या सुपरफास्ट शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 88 धावांनी धुव्वा उडवला.

2 / 6

या सामन्यात रोहित शर्माने 43 चेंडूत 118 धावा फटकावताना लोकेश राहुल समवेत 165 धावांची सलामी दिली.

3 / 6

लोकेश राहुलने 89 धावांची खेळी करत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

4 / 6

श्रीलंकेकडून कुशल परेराने एकाकी झुंज देत 77 धावा फटकावल्या.

5 / 6

हार्दिक पांड्याने पकडलेल्या या झेलनंतर श्रीलंकेचा डाव गडगडला.

6 / 6

विजयाचा जल्लोष करताना भारतीय खेळाडू.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ