Join us  

निदाहास चषक : टीम इंडियाचा शानदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 10:54 AM

Open in App
1 / 5

मनीष पांड्ये (४२*) आणि दिनेश कार्तिक (३९*) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिरंगी टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव केला.

2 / 5

शानदार विजयासह भारताने गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

3 / 5

लंकेने दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १७.३ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या.

4 / 5

पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १९ षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले.

5 / 5

शार्दुल ठाकूरने कारकिर्दीतील सर्वोत्तम मारा करताना २७ धावांत ४ बळी घेत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ