भारत आणि दुबई हे खास कनेक्शन आहे. सोन्याची तस्करी दुबईहून होते, मोठमोठे गुंडही दुबईला पळालेले आहेत. भारतासाठी दुबई बदनाम असली तरी भारतीय संघासाठी दुबई लकी ठरत आहे. यामुळे चॅम्पिअन्स ट्रॉफीचे भारताचे सर्व सामने दुबईतच झाल्याने भारताला त्याचा फायदा मिळाल्याचा आरोप होत आहे. परंतू, कनेक्शन पाहिले तर नेहमीच दुबई भारतासाठी फायद्याची ठरली आहे.