यादरम्यान, भारत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मिळून एकूण २२ सामना खेळणार आहे. हे सामने एकूण १७ शहरांत खेळले जाणार आहे. हा हंगाम भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, विविध राज्यांमधील चाहत्यांना आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा देण्याची संधी मिळणार आहे.