Join us  

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर विराट सेनेचा कब्जा, भारतानं मिळवला शानदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 10:36 PM

Open in App
1 / 5

पांड्या 78 धावा काढून बाद झाला असून, पांड्याला मॅन ऑफ द मॅच या किताबानं गौरवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य- बीसीसीआय)

2 / 5

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेवरही सहजपणे कब्जा मिळवला आहे.

3 / 5

रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

4 / 5

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची शतकी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांच्या आव्हानाचा भारताने 48 षटकांतच फडशा पाडला.

5 / 5

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. रोहित आणि रहाणेने आक्रमक अर्धशतके फटकावताना भारताला 139 धावांची सलामी दिली

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय