Join us  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांतीनंतर 'तो' टीम इंडियात परतला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 8:42 PM

Open in App
1 / 5

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांतीवर गेलेला कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात परतला आहे. त्यानं मंगळवारी सहकाऱ्यांसोबत कसून सराव केला. इंदूर येथे पहिली कसोटी 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीबीसीसीआय