- हेमंत बावकर
ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तीनवेळा लढत झाली होती. सुरुवातीला सुर्याने पाकिस्तानी गृहमंत्री, पीसीबी आणि आशिया क्रिकेटचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याशी हस्तांदोलन केल्याने देशातून मोठी टीका झाली होती. परंतू, सामन्यावेळी सुर्याने ती दुरुस्त केली आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली होती.