Join us  

India Vs Pakistan, Latest News: डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना रद्द झाल्यास काय होणार, ते वाचा...

यावेळी जर डकवर्थ-लुईस नियमांचा विचार केला तर काय होईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 10:57 PM

Open in App

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा एकदा थांबवावा लागला. यावेळी पाकिस्तानच्या ३५ षटकांमध्ये ६ बाद १६६ धावा होत्या. यावेळी जर डकवर्थ-लुईस नियमांचा विचार केला तर भारतच पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचे दिसून येत आहे.

 

आता जर पावसामुळे सामना झाला नाही तर भारताला ८६ धावांनी डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजयी घोषित करण्यात येऊ शकते. कारण डकवर्थ-लुईस नियमांनुसार पाकिस्तानचा संघ ८६ धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे या घडीला सामना रद्द केला तर भारताला विजयी घोषित करण्यात येईल.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तान