सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरले. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 289 धावांचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज 4 धावांवर माघारी परतले. रोहित शर्मा ( 133) आणि महेंद्रसिंग धोनी ( 51) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, धावा आणि चेंडू यांच्यातील फरक इतके वाढले की भारताचा विजय दूरावला. मात्र, रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीयांना विजयाच्या आशा होत्या. 46व्या षटकांत तो माघारी परतला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी सामना जिंकला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia 1st ODI : रोहित शर्मा जिद्दीनं लढला, पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
India vs Australia 1st ODI : रोहित शर्मा जिद्दीनं लढला, पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
India vs Australia 1st ODI: आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 15:52 IST
India vs Australia 1st ODI : रोहित शर्मा जिद्दीनं लढला, पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा पहिल्या वन डेत विजयरोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ289 धावांचा पाठलाग करण्यात भारतीय संघ अपयशी