Join us  

भारत- द. आफ्रिका मालिका रद्द

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सप्टेंबरमध्ये होणारी टी-२० मालिका बीसीसीआयने रद्द केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 6:16 AM

Open in App

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सप्टेंबरमध्ये होणारी टी-२० मालिका बीसीसीआयने रद्द केली आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा खेळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. टी-२० विश्वचषकाची तयारी करण्यासाठी आयपीएलपेक्षाही उत्तम असू शकत नाही, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार टी-२० विश्वचषक आयपीएल पूर्ण झाल्यानंतर आठवडा किंवा दहा दिवसांत होईल. सूत्रानुसार टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारत अतिरिक्त सामने खेळू शकेल. 

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका