राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात त्याने संयमी सुरूवात केली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 196 धावांवर माघारी परतला. याचबरोबर भारताने घरच्या मैदानावर कसोटी विजयाचे शतक साजरे केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND VS WI : भारताचे विजयाचे शतक, सर्वात मोठा कसोटी विजय
IND VS WI : भारताचे विजयाचे शतक, सर्वात मोठा कसोटी विजय
IND VS WI: भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 15:07 IST