पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावले. त्याचे हे या मालिकेतील तिसरे शतक ठरले, पण विराटच्या शतकांनंतरही भारताला पराभव कसा पत्करावा लागला? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे ते भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND Vs WI 3rd One Day : विराट कोहलीच्या शतकांनंतरही भारत का पराभूत झाला; सांगतोय जसप्रीत बुमरा
IND Vs WI 3rd One Day : विराट कोहलीच्या शतकांनंतरही भारत का पराभूत झाला; सांगतोय जसप्रीत बुमरा
विराटच्या शतकांनंतरही भारताला पराभव कसा पत्करावा लागला? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे ते भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 13:52 IST
IND Vs WI 3rd One Day : विराट कोहलीच्या शतकांनंतरही भारत का पराभूत झाला; सांगतोय जसप्रीत बुमरा
ठळक मुद्देभारताला 43 धावांनी पराभव पत्करावा लागला.