ब्रिस्बन : भारतीय संघ घरच्या मैदानावरच चांगली कामगिरी करतो, परदेशात त्यांची त्रेधातिरपीट उडते. त्यामुळे भारतीय संघाला घरच्या मैदानावरील वाघ, असे अनेकदा संबोधले गेले आहे. मात्र, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाची पाठराखण केली आहे. कोणत्याही संघाला परदेशात साजेशी कामगिरी करता आलेली नाही, अशात भारतीयच संघालाच का टार्गेट केले जात आहे, असा संतप्त सवाल शास्त्री यांनी केला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS: परदेशात सर्वच अपयशी, मग आम्हीच का टार्गेट, रवी शास्त्रींचा संतप्त सवाल
IND vs AUS: परदेशात सर्वच अपयशी, मग आम्हीच का टार्गेट, रवी शास्त्रींचा संतप्त सवाल
IND vs AUS: भारतीय संघ घरच्या मैदानावरच चांगली कामगिरी करतो, परदेशात त्यांची त्रेधातिरपीट उडते.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 15:52 IST
IND vs AUS: परदेशात सर्वच अपयशी, मग आम्हीच का टार्गेट, रवी शास्त्रींचा संतप्त सवाल
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्याला 21 नोव्हेंबरपासून सुरुवातपरदेशात भारताची कामगिरी तितकी चांगली नाही विराट कोहलीच्या संघाकडून अपेक्षा