पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत कमबॅक करताना भारताला दुसऱ्या कसोटीत पराभवाची चव चाखवली. ऑस्ट्रेलियाच्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 140 धावांत माघारी परतला. पाचव्या दिवसाच्या पहिल्या पंधरा षटकांत भारताचे उर्वरित पाच फलंदाज बाद झाले आणि कांगारूंनी 146 धावांनी विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारताचा कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. या पराभवाने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 2nd Test : इतिहासाची पुनरावृत्ती; पर्थवरील शतक भारताला कधीच फळलं नाही
IND vs AUS 2nd Test : इतिहासाची पुनरावृत्ती; पर्थवरील शतक भारताला कधीच फळलं नाही
IND vs AUS 2nd Test: यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत कमबॅक करताना भारताला दुसऱ्या कसोटीत पराभवाची चव चाखवली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 11:05 IST
IND vs AUS 2nd Test : इतिहासाची पुनरावृत्ती; पर्थवरील शतक भारताला कधीच फळलं नाही
ठळक मुद्देयजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत कमबॅक केले.विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थकेवळ चारच भारतीयांना पर्थवर शतक झळकावता आले आहे