पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मागील पाच वर्षांत भारताला चौथ्या डावात एकदाही दोनशेपेक्षा अधिक धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. याची प्रचिती पर्थ कसोटीतही येण्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी परतले आहेत. पाचव्या दिवशी विजयासाठी भारताला 175 धावा, तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट हव्या आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 2nd Test : भारतीय संघ पराभवाच्या सावटाखाली, निम्मा संघ माघारी
IND vs AUS 2nd Test : भारतीय संघ पराभवाच्या सावटाखाली, निम्मा संघ माघारी
IND vs AUS 2nd Test: मागील पाच वर्षांत भारताला चौथ्या डावात एकदाही दोनशेपेक्षा अधिक धावांचे लक्ष्य पार करता आले नाही.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 15:27 IST
IND vs AUS 2nd Test : भारतीय संघ पराभवाच्या सावटाखाली, निम्मा संघ माघारी
ठळक मुद्देलोकेश राहुल पुन्हा अपयशी, फलंदाजांची हाराकिरीभारतासमोर विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य मोहम्मद शमीचा प्रभावी मारा, टिपले सहा बळी