नवी दिल्ली : रोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. भारताचे हे सातवे आशिया चषक जेतेपद ठरले. तरीही आगामी वेस्ट इंडीज कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे माजी कर्णधार सौरव गांगुलीसह अनेकांनी नाराजी प्रकट केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रोहित शर्माला वगळल्यामुळे हरभजन सिंगने निवड समितीला खडे बोल सुनावले
रोहित शर्माला वगळल्यामुळे हरभजन सिंगने निवड समितीला खडे बोल सुनावले
रोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 08:46 IST