दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक स्पर्धेत बागंलादेशच्या सलामीच्या फलंदाजांचा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आत्तापर्यंत झालेल्या चारही सामन्यात त्यांचा निम्मा संघ सरासरी 75 धावांवरच माघारी परतला आहे. त्यामुळे अंतिम लढतीत त्यांनी बॅटींग ऑर्डरमध्येच बदल करताना भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान उभे केले आहे.
तो 7 व्या किंवा 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी, फिरकी गोलंदाजांना अप्रतिम स्वीप मारण्याची शैली आणि जलद माऱ्याचा संयमाने सामना करण्याच्या शैलीमुळे त्याल सलामीला पाठवण्यात आले आहे. साखळी गटात त्याने भारताविरुद्ध 42 धावांची खेळीही केली होती.