देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. वर्धा येथे आयोजित व्यापाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ...
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. ...
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातून रिंगणात असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात पदयात्रा, सभा आणि बैठकांचा धडाका सुरु झाला आहे. आमदार भोयर वर्धा शहरासह वर्धा विधानसभा मतदारसंघही पालथा घाल ...
हिंगणघाट-समुद्रपूर, सिंदी रेल्वे या मतदारसंघातील हजारो शिवसैनिक रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले. ...
काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील,.... ...
राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ...
सिदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे पुढील दहा वर्षांत ५० हजार लोकाना रोजगार निर्मिती होत अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...