आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
मागील ५० वर्षांत काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. ...
निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीत हद्दपार करा असे आवाहन राज्याचे अर्थनियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. ...
प्रधानमंत्र्यांचा मुलगा प्रधानमंत्री, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार अशी घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भारतीय जनता पार्टी साधणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...
देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. ...
वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे. ...
राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले. ...