‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले... २९ पैकी मुंबईसह २७ महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसेल; विरोधात लढलेल्या मित्रांना आवश्यक तिथे सोबत घेणार; विरोधकांशी कुठेही हातमिळवणी करणार नाही; अजित पवार २९ पर्यंत सरकारमध्येच राहतील, २०२ ...
राज ठाकरे हे कल्याणहून प्रचार संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिज नजीक असलेला "बॉम्बे ढाब्या" वर गेली. ...