Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
पालघर मतदारसंघात बविआकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे संकेत बविआचे सर्व्हेसर्वा, अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला बोलताना दिले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: बेटावरचे मुंबई शहर एरवी घरांसाठी, व्यापारी जागांसाठी भारतातील एक अत्यंत महागडे शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक, व्यावसायिक येथे राहतात. पण हे शहर लोकसभा निवडणुकीसाठीही महाग झाले आहे, हे आत ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सहभागी न झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Central Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर यांचे ...
Maharashtra Lok sabha Election 2024: उत्तर मुंबई या भाजपच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची उमेदवारी घोषित होऊन पंधरवडा उलटला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा होत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...
Raigad lok sabha constituency: पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाच वर्षांने आलटून पालटून विजयी झेंडा फडकला जात होता. २००८ नंतर कुलाबाचा रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. ...
भाजप आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणानंतर अटक झाल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य वरिष्ठ नेत्यांनी गायकवाड अथवा त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पाठिंबा न दिल्याने कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज आहेत ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीत असताना भाजपला टेन्शन नव्हते. मात्र, भाजपला उमेदवार मिळत नाहीत, तसेच ही लढाई महाराष्ट्र हित विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी लढाई सुरू असून आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूने असल्याचे मत माजी पर्यावरणमंत्री आण ...