Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १७ मेपासून पाच दिवसांसाठी पाणी कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 05:20 PM2021-05-13T17:20:51+5:302021-05-13T17:21:10+5:30

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. येत्या १७ मे पासून पुढील पाच दिवसांसाठी मुंबईत १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केला आहे.

Mumbai to face water cut for five days from May 17 | Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १७ मेपासून पाच दिवसांसाठी पाणी कपात

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १७ मेपासून पाच दिवसांसाठी पाणी कपात

googlenewsNext

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. येत्या १७ मे पासून पुढील पाच दिवसांसाठी मुंबईत १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा नदीवरील पिसे धरणावर दुरूस्तीचं काम निघाल्यानं १७ ते २१ मेपर्यंत मुंबईत १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेनं दिली आहे. (Mumbai to face water cut for five days from May 17)

पाणी कपातीच्या निर्णयाचा मुंबईकरांना फटका बसू शकतो. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. 
 

Web Title: Mumbai to face water cut for five days from May 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.