"कुठल्या राजकीय पक्षाची ऑफर होती का?" असा प्रश्न नानांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना नानांनी लोकसभा निवडणुकीची ऑफर होती, असं सांगितलं. ...
सरमा पुढे म्हणाले, आसाममधील हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे. यावरून सिद्ध होते की, हिंदू समाज सांप्रदायिकतेत अडकलेला नाही. आसाममध्ये सांप्रदायिकतेत कुणी अडकलेले असेल, तर तो केवळ एकच समाज आहे. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात गरळ ओकली होती. निवडणुकीनंतरही काही फारसे दोन्ही पक्षांत आलबेल नाही. ...