वैभव नाईकांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा १०००० मतांनी पराभव केला होता. राज्यात वैभव नाईक जायंट कीलर ठरले होते. यावेळी नारायण राणे यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नाही, अशी शपथ घेतली होती. ...
Sanjay Raut News: रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Kiran Samant vs Narayan Rane: एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. ...