द विंटेज स्टुडिओशी बोलताना ते म्हणाले, "जेव्हा युवराज आणि त्याची आई शबनम मला सोडून गेले, तो एक भयानक धक्का होता. ही घटना अत्यंत वेदनादायी होती. ज्या स्त्रीसाठी मी अख्खे आयुष्य समर्पित केले, तीच मला सोडून जाते यावर मला विश्वास बसत नाही. मी केलेलं सारंकाही वाया गेलं."