Join us  

टीम इंडियाचा आशिष नेहराला विजयी निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 10:23 AM

Open in App
1 / 5

भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहरा न्यूझीलंडविरोधातील सामन्यानंतर निवृत्त झाला. विराट सेनेने अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला विजयी निरोप दिला.

2 / 5

मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात १९९९ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या आशिष नेहराने २००४ नंतर कसोटी, तर २०११ च्या विश्वचषकातील सामन्यानंतर एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

3 / 5

२००९ मध्ये भारताकडून श्रीलंकेविरोधात टी-२०त पदार्पण करणारा नेहरा आज आश्विन आणि बुमराहनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे.

4 / 5

नवी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवरील मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाने आशिष नेहराला निरोप दिला.

5 / 5

यावेळी आशिष नेहराच्या घरातील सदस्यही आले होते.

टॅग्स :क्रिकेटटी-२० क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ