Join us  

टीम इंडियाने दणक्यात गाठली अंतिम फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:58 PM

Open in App
1 / 4

श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने बांगलादेशवर 17 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

2 / 4

भारताकडून रोहित शर्माने 89 धावा फटकावत संघाच्या डावाला आकार दिला.

3 / 4

सुरेश रैनानेही 47 धावांची आक्रमक खेळी केली.

4 / 4

प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने भेदक मारा करत भारताचा विजय निश्चित केला.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ