भारतीय संघ सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवून आहे. मात्र, या विजयी प्रवासात युवा फलंदाज अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ज्या अभिषेककडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तो या स्पर्धेत सलग तीन सामन्यांत आपले खातेही उघडू शकला नाही. या खराब कामगिरीमुळे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अभिषेकची नोंद झाली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:02 IST2026-02-19T10:59:30+5:302026-02-19T11:02:34+5:30