Join us  

मिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 9:22 PM

Open in App
1 / 4

मितालीने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 2283 धावा केल्या आहेत.

2 / 4

भारताकडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा मितालीच्या नावावर आहे.

3 / 4

मितालीने यावेळी रोहित (2207) आणि कोहली (2102) यांना पिछाडीवर टाकले आहे.

4 / 4

मितालीनंतर भारताची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर 1827 धावा आहेत.

टॅग्स :मिताली राज