Join us  

सेंच्युरियन कसोटीत भारत अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 10:59 PM

Open in App
1 / 4

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अडचणीत सापडला आहे.

2 / 4

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताच्या आघाडीवीरांनी निराशा केल्याने दुसऱ्या दिवसअखेर भारताची अवस्था ३ बाद ३५ अशी झाली आहे.

3 / 4

तत्पूर्वी जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव २५८ धावांवर आटोपला होता.

4 / 4

शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी २५२ धावांची आवश्यकता असून, खेळपट्टीवर उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजारावर भारतीय संघाची मदार असेल.

टॅग्स :क्रिकेट