Join us  

भारतानं 9 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला रोमहर्षक विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 11:24 PM

Open in App
1 / 5

श्रीलंकेनं दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करताना भारतानं 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला

2 / 5

शिखर धवनच्या शतकी खेळीमुळे भारतानं हा विजय साजरा केला आहे.

3 / 5

कोहलीनं लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यावर ताबा मिळवला.

4 / 5

धवन आणि कोहली या जोडीनं मैदानावर श्रीलंकन गोलंदाजांना नामोहरम केलं.

5 / 5

शिखर धवननं 71चेंडूंत 100 धावा करत शतक पूर्ण केलंय. एकदिवसीय कारकिर्दीतील शिखरचं हे 11वं शतक आहे.