‘ऋषभला यष्टिरक्षण चांगले करण्याची गरज’

२० वर्षांच्या ऋषभ याने ओव्हल कसोटीत शानदार शतक केले. मात्र यष्टींच्या मागे त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 11:46 PM2018-09-16T23:46:48+5:302018-09-16T23:47:09+5:30

whatsapp join usJoin us
'Rishbha needs to do well on wicketkeeping' | ‘ऋषभला यष्टिरक्षण चांगले करण्याची गरज’

‘ऋषभला यष्टिरक्षण चांगले करण्याची गरज’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : युवा खेळाडू ऋषभ पंत याने त्याच्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज असल्याचे मत भारताच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी व्यक्त केले.
२० वर्षांच्या ऋषभ याने ओव्हल कसोटीत शानदार शतक केले. मात्र यष्टींच्या मागे त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही.
प्रसाद यांनी सांगितले, की ‘ऋषभने इंग्लंडमध्ये मागच्या कसोटीत ज्या पद्धतीने फलंदाजी केली. त्यामुळे मी आनंदी आहे. तो चांगला फलंदाज आहे. यात शंका नाही. मात्र यष्टिरक्षणामुळे मी चिंतित आहे. त्याला आता तीन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्याने याबाबत लक्ष्य देऊन सुधारणा करण्याची गरज आहे.’

Web Title: 'Rishbha needs to do well on wicketkeeping'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत