Next

India vs West Indies : 2023चा वर्ल्ड कप दूर, संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर - विराट कोहली

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दीपक चहरने चार धावा देत तीन बळी या शानदार गोलंदाजीनंतर मोक्याच्या वेळी रिषभ ...

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दीपक चहरने चार धावा देत तीन बळी या शानदार गोलंदाजीनंतर मोक्याच्या वेळी रिषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावत भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात देखील विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने भारताला १४७ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने १९.१ षटकांतच ३ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा करत पूर्ण केले.